महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आपत्तीग्रस्थांनी काळजी करू नये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून दिलासा निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्थ भागाची केली पाहणी • औराद नजीकच्या आंतरराज्य रस्ता दुरूस्ती बाबत प्रस्ताव तयार करावा • मांजरा-तेरणा संगमावरील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नदी व्यवस्थापन समितीने अहवाल सादर करावा